आज आपण जन्माला आलो की आपला मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही. आपला जन्म हा ज्या दिवशी होतो तो दिवस आपल्यासाठी शुभ असतो. तर,ज्या दिवशी आपला मृत्यू होतो तो दिवस आपल्या आयुष्यातील दु:खद दिवस असतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मृत्यू एक व्यवस्था - लॉ ऑफ रिप्लेसमेन्ट या विषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Lord #Jeevanvidya<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा